Posts

महानुभाव पंथातील व्रतवैकल्ये व विधी

Image
      मुळात आपल्या पंथाला व्रतवैकल्ये या शब्दाचेही वावडे आहे. आणि इतर उपासना पंथामध्ये जसे व्रतवैकल्ये असतात तशी या पंथामध्ये नाहीत.  परंतु पंथ सुरळीत चालावा, उपासना अखंड असावी या करिता काही क्रिया श्रीचक्रधरांनी अनुयायांसाठी आचारावयास सांगितल्या त्याला 'विधि' असे म्हणतात. ज्या क्रिया आचारायलाच हव्या त्याला 'विधि' तर ज्याचे आचरण निषिद्ध आहे त्याला 'निषेध' असे म्हणतात. सामान्यपणे लीळाचरित्रात जसे सांगितले आहे तसे आचरण करणे अभिप्रेत आहे. जे त्याप्रमाणे वागतात त्यांना अनुसरला असे म्हणतात.         या पंथामध्ये जे संन्यस्त अनुयायी आहेत. त्यांच्यासाठी कडक विधि आहेत. हे विधी दोन प्रकारचे आहेत.  १) नित्य विधी  २) निमीत्त विधी         नित्य विधी खालीलप्रमाणे आहेत १] अटन २] विजन ३] भिक्षा ४] भोजन ५] स्मरण ६] प्रसादसेवा ७] निद्रा    'हे सात नित्य विधी एकांकी व बहुतांच्या सांगाती असताही करावे.' असे सांगितले आहे.  हे विधी नित्य नेमाने करावे असे सांगितले आहे.        या सात नित्य विधीं...

नामस्मरणाची सवय- उतारवयातील एफ.डी.

Image
नामस्मरणाची सवय- उतारवयातील एफ.डी. आपण सुंदर सुंदर वस्तु खरेदी करता तेंव्हा लोक कौतुक करतात पण आपले बॅंक खाते रिकामे होत असते. तसेच, १) आपल्याला उत्तम नरदेह मिळतो २) प्रतिष्ठित घराण्यात जन्म होतो ३) निरोगी काया प्राप्त होते ४) अनुकूल भार्या मिळते ५) प्रेमळ आई वडील लाभतात ६) जिवाला जीव देणारे सहोदर मिळतात ७) प्रखर बुध्दीमत्ता वाट्याला येते ८) उच्च शिक्षण पूर्ण होते ९) शत्रूनाश होतो १०) गुणी मुले होतात ११) उत्तम अर्थाजन होते १२) दीर्घायुष्य लाभते १३) सत्संगाची प्राप्ती होते १४) विरोधाविना वाटचाल होते १५) उत्तम वास्तुसौख्य व वाहनसौख्य लाभते........... तेंव्हा लोक म्हणतात, "केवढा भाग्यवान माणूस आहे हा"! पण आपल्या आध्यात्मिक बॅंकेतून केवढे पुण्य खर्च होत असते! त्यात पुन्हा भर करायला नको का ? जर पुण्याचा खडखडाट झाला तर संकटे ओढवू लागतात मग तेच लोक म्हणतात, "याला कोणाची तरी दृष्ट लागली."  म्हणून शहाणी माणसे नित्य उपासना करून आपली पुण्यबॅंक नेहमी भरलेली ठेवतात. परमेश्वराने आपली सारी शक्ती नामात भरून ठेवली आहे. अत्यंत हितकारक असे नामस्मरण करणे याला अज्ञानी लोक ...

श्रीदत्तात्रेय प्रभुजीं के २४ गुरू (हिंदी)

Image
श्रीदत्तात्रेय प्रभुजीं के २४ गुरू एक बार राजा यदु ने देखा कि एक त्रिकालदर्शी तरुण अवधूत ब्राह्मण निर्भय विचर रहे हैं तो उन्होंने उनसे पूछा,‘‘आप कर्म तो करते ही नहीं, फिर आपको यह अत्यंत निपुण बुद्धि कहां से प्राप्त हुई, जिसका आश्रय लेकर आप परम विद्वान होने पर भी बालक के समान संसार में विचरते हैं? संसार के अधिकांश लोग काम और लोभ के दावानल से जल रहे हैं, परंतु आपको देखकर ऐसा मालूम होता है कि आप उससे मुक्त हैं। आप तक उसकी आंच भी नहीं पहुंच पाती। आप सदा-सर्वदा अपने स्वरूप में ही स्थित हैं। आपको अपनी आत्मा में ही ऐसे अनिर्वचनीय आनंद का अनुभव कैसे होता है?’’ ब्रह्मवेत्ता दत्तात्रेय जी ने कहा, ‘‘राजन! मैंने अपनी बुद्धि से गुरुओं का आश्रय लिया है, उनसे शिक्षा ग्रहण करके मैं इस जगत में मुक्तभाव से स्वच्छंद विचरता हूं। तुम उन गुरुओं के नाम और उनसे ग्रहण की हुई शिक्षा को सुनो।’’ 1. पृथ्वी : मैंने पृथ्वी के धैर्य और क्षमारूपी दो गुणों को ग्रहण किया है। धीर पुरुष को चाहिए कि वह कठिन से कठिन विपत्ति काल में भी अपनी धीरता और क्षमावृत्ति न छोड़े। 2. वायु : शरीर के अंदर रहने वाली प्राणवाय...

स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!!

Image
उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला.. नमन असो माझा त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला....  ७५, व्या अमृतमहोत्सवी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या श्री चक्रधर ईश्वर भक्ती ग्रुप कडून आपण आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !!.. 💐🙏🇮🇳 आमचे स्वामी श्री चक्रधर स्वातंत्र्याचं महत्व सांगत असतांना म्हणतात "स्वातंत्र्य हा मोक्ष,पारतंत्र्य हा बंध" कोणत्याही बाबतीत स्वातंत्र्य हे महत्वाचे असणं गरजेच आहे मग ते धर्म आचरन्याच्या बाबतीत असो वा दैनंदिन जीवनात असो स्वातंत्र्य हे महत्वाचे.  दंडवत प्रणाम...🙏🌹

पविते पर्व - अर्थात एक पवित्र विधी...

Image
स्वामींच्या सन्निधाना पासून ते आज पावेतो पविते पर्वकाळ हा पवित्रविधी महानुभाव पंथात चालत आलेला आहे. पविते पर्वाच एक आगळ वेगळ वैशिष्ट्य आहे, पविते अर्पण करणे म्हणजे हा पवित्र विधी अर्थात आपल्या श्रेष्ठ व्यक्ती, गुरु जनांन प्रती आदर व्यक्त करणे होय. येणे करुन आपल्याही चित्ताची शुध्दता व मनाला पवित्रता प्राप्त होते. सर्व आश्रमा मधे हा सोहळा दिवाळी सना प्रमाणे मोठ्या हर्षोल्हासात संपन्न होत असतो. श्री गुरुजींची पालखी मधून काढलेली सवाद्य अशी भव्य शोभा यात्रा. श्री गुरुंना पूजन विधी साठी केलेले ते भद्रासन, पुजेची केलेली आरास. सर्व परिसर रोषणाई ने सजलेला. श्रीगुरुंच्या ठिकानी श्रध्देने व स्वकष्टाने बनविलेले वेगवेगळ्या प्रकारचे नक्षिकाम केलेले पवित्याचे नारळ. सर्व गुरुबंधु, संत-तपस्विनी,वासनिक वर्ग आपल्या मनामधे एक पवित्र भावना घेऊन श्रीगुरुंच्या भेटीला आलेले असतात. सर्व गुरुबंधु श्रीगुरुंना भेट व पविते अर्पण करण्यासाठी आलेले असल्यामूळे सर्वांची एकाच ठिकानी होणारी अपुर्व व प्रेमळ अश्या भेटीचा योग. सर्व कसं आनन्दमय वातावरण असत. म्हणून म्हटलं आहे ना " आनंदाचे डोही आनंद तरंग...

उपदेशी नामधारक साधकांचा आचारधर्म

Image
परमार्ग      परमार्ग हा ईश्वरीचा मार्ग आहे. धर्माची जोपासना व धर्मसंस्कार आश्रमामधुन केले जातात. आश्रमामध्ये देवाची आराधना,नामस्मरण, विधी अखंड चालु असतो. तेथील संतांचा ईश्वराला अभिमान असतो म्हणुन आपण आश्रमांमधे गेल्यानंतर तेथील साधुसंतांशी प्रेमाने वागुन आदर केला पाहीजे. आपण कोणाही संतांचा अपमान करू नये त्यांचे मन दुखवू नये. असे केल्याने घोरनर्क भोगावे लागतात. सर्व साधु संतांच्या सहवासात असावे त्यांचे तन मन धनाने भजन पुजन करावे. हे त्या मार्गातील हे या मार्गातील (कपड्यांवरून) असा भेदभाव करु नये, असे केल्याने देवाला थोर खंती येते म्हणुन याची काळजी घ्यावी.       ज्योतिष इतर शास्त्राचे नियम पाळू नये तसेच तंत्र मंत्रसुद्धा करू नये गंडेदोरे, खड्याचा अंगठ्या बांधू नये छु छा यांचा मागे लागु नये कारण आपण जे सुख दु:ख पाप जोडले असेल ते तर भोगावेच लागेल.       आपल्या कर्माने जे दु:ख प्राप्त झालेले आहे ते सर्व दुःख दुर करण्यासाठी परमेश्वराचेच स्मरण व प्रार्थना करावी.  आपले दुःख इतरांना सांगत फिरु नये ज्योतिषांना आपला हात दाखवु नये. आपल्या...

देवाची प्राप्ती कोणाला होते

 एक राजा होता, सद्भक्त होता,त्याला देव प्रसन्न झालें, देव म्हणालें, राजा तुला जे हवे ते माग. राजा प्रजेच्या हिताचा विचार करायचा, त्यांच्या सुखी जीवनाचा विचार करायचा म्हणाला देवा जसे आपण मला दर्शन दिले तसे राज्यातील प्रत्येकाला दर्शन ध्या म्हणजे सारे सुखी होतील. देव म्हणाले राजा हे असंभव आहे प्रत्येकालाच देव हवा आहे असे नसते, पण राजा प्रजेचे हित पाहणारा होता त्याने हट्टच केला, देव म्हणाला ठीक आहे समोरच्या डोंगरावर सर्वांना घेऊन ये मी दर्शन देईन . राजाला खूप आनंद झाला, दुसऱ्या दिवशी साऱ्या प्रजेला घेऊन डोंगराकडे निघाला. चालता चालता लोकांना एके ठिकाणी तांब्याची नाणी दिसली काही लोक ती जमवू लागली, राजा म्हणाला अरे यापेक्षा महत्वाचे आपणाला भेटणार आहे चला माझ्याबरोबर पुढे चला पण त्यानी राजाचे ऐकले नाही, राजा इतरांना घेऊन पुढे निघाला  तर पुढे चांदीची भरपूर नाणी  दिसली आणि काही लोक तिकडेच धावले त्यांनी असा विचार केला पहिले चांदीची नाणी घेऊ मग देवाला भेटू देव कुठं जातोय? राजा म्हणाला त्या चांदीच्या नाण्यासाठी नशिबाला लाथ मारू नका पण कोणच ऐकायच्या मनस्थिती नव्हते प्रत्येक जण नाणी ज...