स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!!


उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला.. नमन असो माझा त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला.... 
७५, व्या अमृतमहोत्सवी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या श्री चक्रधर ईश्वर भक्ती ग्रुप कडून आपण आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !!..💐🙏🇮🇳

आमचे स्वामी श्री चक्रधर स्वातंत्र्याचं महत्व सांगत असतांना म्हणतात "स्वातंत्र्य हा मोक्ष,पारतंत्र्य हा बंध" कोणत्याही बाबतीत स्वातंत्र्य हे महत्वाचे असणं गरजेच आहे मग ते धर्म आचरन्याच्या बाबतीत असो वा दैनंदिन जीवनात असो स्वातंत्र्य हे महत्वाचे. 

दंडवत प्रणाम...🙏🌹

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

श्री क्षेत्र पाचांळेश्वर महास्थान

नामस्मरणाची सवय- उतारवयातील एफ.डी.

श्रीदत्तात्रेय प्रभुजीं के २४ गुरू (हिंदी)