Posts

श्रीमदभगवद्‌गीता

Image
जय श्रीकृष्ण  आज गीता जयंती आहे.त्यामुळे एक धर्मविचार आपल्या सर्वांना सांगत आहोत. आजच्या माणसाला विसर पडत चाललाय तो आपल्या संस्कारांचा. "श्रीमदभगवदगीता" आम्हां भारतीयांचा श्वास असलेला हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक धर्मग्रंथ आहे. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला निमित्य करुन संपुर्ण मानवजातीलाच जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे. आपण सर्वच भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवुन शपथ घेण्याची पध्दत आहे. प्रत्यक्षात हा ईश्वरीय तत्वज्ञानाचा अत्यंत पवित्र असा धार्मिक ग्रंथ आहे आणि त्यामुळे तो पवित्र आहे. जगाचा एकमेव धर्मग्रंथ म्हणुन आपल्या या धर्मग्रंथाची इतिहासात नोंद झालेली आहे. इतिहासातील अनेक शुरविरांनी यातील कथा ऐकुन भारतीयांना स्वातंत्र्य मिळवुन दिलेले आहे. अनेक महापुरुषांनी यावर अभ्यास केला आहे. "गीताई" हे आचार्य विनोबा भावे यांनी केलेले गीतेचे मराठीत ओवीबद्ध भाषांतर आहे. व लोकमान्य टिळकांनी सुध्दा तुरुंगामध्ये असताना यावर अभ्यास करुन "गीताग्रंथ" लिहीला आहे. त्याकाळी शत्रुंची आक्रमण अनेक संकट असायच...

सकारात्मक विचार - जादूची कांडी

तुम्हाला सांगतो, भगवंताने फुकट दिलेल्या गोष्टी अनमोल असतात. त्याने आपल्याला हे सुंदर जीवन दिले आहे ; अजून देवाकडून काय अपेक्षा करावी ? खरं तर रोज सकाळी उठल्याबरोबर देवाला धन्यवाद म्हणा ... हे सुंदर जीवन दिल्याबद्दल ! मी हे नित्यनेमाने गेल्या अनेक वर्षापासून करतो. आणि माझ्या सतत आनंदाचा उत्साहाचा आणि सकारात्मक विचारांचा झरा वाहू लागतो. सकारात्मक विचार हे शब्द थोडे गुळगुळीत झाल्याचे दिसतात हल्ली. पण एक सांगू ? त्याचा आत्मा हरवलेला नाही हे .. अंत:र्मनातून स्फुरलेले, रुजलेले सकारात्मक विचार हे एखाद्या जादूच्या कांडीसारखे काम करतात. रोज रात्री बिछान्यावर झोपायला गेल्यावर दिवसभरात घडलेल्या चांगल्या क्षणांचे स्मरण करा. त्या सर्वांचे आभार माना. ज्यांच्याशी तुमचा संवाद झाला, भेट झाली. आणि एखादी गोष्ट लागलीच असेल मनाला तर माफ करून टाका. बघा किती मोकळं वाटतं. मस्त झोप लागते आणि दुसऱ्या दिवसाची पहाट टवटवीत होते. माझी एक सवय आहे, चांगल्या-चांगल्या विचारांचा मी संग्रह करतो. ते अनेकांना वाचण्यासाठी पाठवतो. हे करण्यामागचा एकच उद्देश आहे “ सकारात्मक विचारांची पेरणी !” एक सकारात्मक विचार माणसाचे जीवन ...

ईश्वर अप्राप्ती

Image
ईश्वर परमार्गात असूनही ईश्वराचे ज्ञान नाही अशा जीवाला परमेश्वर प्राप्त होत नाही याविषयी दुःख करणे हे प्रयासाने लाभते.कारण जिथे ज्ञान आहे तिथे वैराग्य नसते व जिथे वैराग्य आहे तिथे ज्ञान नसते. कोणासाठी वैराग्य करावे किंवा कोणासाठी जन्म वहावा याचे जर ज्ञान नसेल तर ते वैराग्य व्यर्थ आहे.म्हणून अज्ञान जीवाला परमेश्वर प्राप्त होत नाही व याविषयी दुःख करणे प्रयासाने लाभते.म्हणजे ईश्वर अप्राप्तीचे दुःख करणेसाठी सुध्दा त्याला प्रयत्न करावा लागतो.म्हणून ज्ञान जर असेल तर निश्चित्तच परमेश्वर त्याला लवकर प्राप्त होतात.  ईश्वर अप्राप्तीचे दुःख करणे दुर्लभ का आहे तर सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी म्हणतात , प्रपंचातील विषयात रममाण असणारा जीव ईश्वर अप्राप्तीचे दुःख तर करतच नाही परंतु मी करील अशी उत्कठ इच्छा सुध्दा त्याच्या मनामध्ये येत नाही.जीव जसे प्रपंचातील आप्तस्वकीय नातेगोते यांचेसाठी रडतो तसे ईश्वर अप्राप्ती म्हणून रडत नाही. जीवाने मला परमेश्वर भेटावा, प्राप्त व्हावा असे अप्राप्तीचे दुःख केले पाहिजे परंतु असे दुःख जीवकडून होत नाही.म्हणून जीवाला जर ज्ञान असेल तर निश्चितच त्याला ईश्वर अप्...

देव जर आहे,तर तो सर्वांना सुखी का ठेवत नाही

दण्डवत प्रणाम... एका मंदिराच्या बाजुला एका न्हाव्याचे दुकान होते.   मंदिराचा पुजारी व न्हावी यांची मैत्री होती.   न्हावी नेहमी त्या पुजाऱ्याला विचारत असे,      " देव जर आहे,तर तो सर्वांना सुखी का ठेवत नाही ?    कधी दुष्काळ, कधी महापूर, कधी महामारी अश्या अनेक आपत्ती का."    पुजारी तेव्हा काहीच बोलत नसत.    एके दिवशी ते पुजारी त्या न्हाव्याला घेवुन, देवळा बाहेर बसलेल्या एका भिकाऱ्याकडे गेले.   त्या भिकाऱ्या कडे पहात पुजारी बुवा त्या न्हाव्याला म्हणाले,    त्याचे केस खूप वाढले आहेत,दाढी पण खूप वाढली आहे.   पुजारी त्या न्हाव्याला म्हणाले,   तू असतांना याचे केस,दाढी इतके का वाढलेले आहेत?   न्हावी म्हणाला,    भिकारी माझ्या जवळ आलाच नाही.   त्याने माझ्याशी सम्पर्क केलाच नाही.   मग मी काय करणार?   पुजारी म्हणाले,अगदी बरोबर!       जसा त्या भिकाऱ्याने तुझ्याशी संपर्क केला नाही, म्हणून त्याची अशी अवस्था झाली, तसंच आपण जर ईश्वराच्या संपर्कात आलोच नाही,त्याची आराधना...

चिंता

एक राजा की पुत्री के मन में वैराग्य की भावनाएं थीं। जब राजकुमारी विवाह योग्य हुई तो राजा को उसके विवाह के लिए योग्य वर नहीं मिल पा रहा था।  राजा ने पुत्री की भावनाओं को समझते हुए बहुत सोच-विचार करके उसका विवाह एक गरीब संन्यासी से करवा दिया। राजा ने सोचा कि एक संन्यासी ही राजकुमारी की भावनाओं की कद्र कर सकता है।  विवाह के बाद राजकुमारी खुशी-खुशी संन्यासी की कुटिया में रहने आ गई। कुटिया की सफाई करते समय राजकुमारी को एक बर्तन में दो सूखी रोटियां दिखाई दीं। उसने अपने संन्यासी पति से पूछा कि रोटियां यहां क्यों रखी हैं? संन्यासी ने जवाब दिया कि ये रोटियां कल के लिए रखी हैं, अगर कल खाना नहीं मिला तो हम एक-एक रोटी खा लेंगे। संन्यासी का ये जवाब सुनकर राजकुमारी हंस पड़ी। राजकुमारी ने कहा कि मेरे पिता ने मेरा विवाह आपके साथ इसलिए किया था, क्योंकि उन्हें ये लगता है कि आप भी मेरी ही तरह वैरागी हैं, आप तो सिर्फ भक्ति करते हैं और कल की चिंता करते हैं। सच्चा भक्त वही है जो कल की चिंता नहीं करता और भगवान पर पूरा भरोसा करता है। अगले दिन की चिंता तो जानवर भी नहीं करते हैं, हम तो इंसान हैं। अगर भ...

भक्ताची देवासाठी भूमिका

देव हा संसार प्राप्तीचे साधन नसावा , देव जीवनाचे साध्य असावा.  अट्टाहास देवाकडून मिळवण्यासाठी नसावा, देव मिळवण्यासाठी असावा. देवाला मागण्यासाठी भक्ति नसावी, देव मागण्यासाठी भक्ति असावी.  आपले जीवन देवाकडून सुख मिळविण्यासाठी नाही, तर देवाला प्रसन्न करण्यासाठी असावे.  देवाकडे आपल्यासाठी मागू नये, मागायचे असल्यास देवा साठीच मागावे. देवाला आपले दु:ख सांगू नये, उलट सर्व दु:ख लपवून मी तुझ्या कृपेने सुखी आहे म्हणावे. देवा समोर प्रपंचाचे गाणे कधीच मांडू नये, सतत परमार्था विषयीच बोलावे. देवधर्म हा खेळ नसून, आपण देवाचे खेळणे आहोत हे कळावे. देवाच्या प्रभूतेवर कधीच संशय घेऊ नये, उलट सतत देवावर दृढ विश्वास ठेवावा.  देवाची परीक्षा पाहू नये, देवासाठी आपण परीक्षा द्यावी.  देव आपले कार्य करण्यासाठी नसून, आपण देवाचे कार्य करण्यासाठी आहोत हे जाणून घ्यावे.  कशाचाही दोष देवाला देण्यापेक्षा, स्वतःचे कर्म तपासून आपली योग्यता आधी पहावी.  मी देवासाठी काही करतो म्हणण्यापेक्षा, देवच माझ्यासाठी फार काही करत आहे, हे जाणून घ्यावे . देवाला आपली इच्छा सांगण्यापेक्षा, प्रत्येक गोष्टील...

प्रभू प्रार्थना

‼️प्रभु प्रार्थना‼️ हे मेरे प्रभु ! मेरे ह्रदय में विराजमान हो जाओ। दुनिया में जहाँ कहीं जाऊं, जिधर भी चलूँ, जो भी कर्म करूँ, हर समय मै तुझे याद रखूं। हे परमात्मा! मैंने श्रद्धा का आसन बिछाया है, इस पर विराजमान होओं। अपने जो अनंत अनंत कृपाएं मेरे ऊपर की है, उन सबके प्रति मै आपकी आभारी हूँ।                 हे नाथ ! भूलकर मै आपको भूल भी जाऊं, पर मेरे प्रभु ! तेरी राह पर चलते चलते मेरा पग कभी रुके नहीं, मेरा मन थके नहीं। मेरी वाणी पर तेरा नाम बस जाए, कानो में तेरी महिमा सुनने के लिए उत्सुकता हो। ये आँखें तेरी महिमा देखने के लिए सदैव तत्पर हो। ह्रदय में प्रेम देना, माथे पे शीतलता देना, घर में खुशहाली देना। हे प्रभु ! यही हम याचना करते है, यही वंदना है, यही अभ्यर्थना है हमारी, स्वीकार करो देव। ‼️जय श्री कृष्णा‼️