Posts

Showing posts with the label लेख

महानुभाव पंथ आणि सामाजिक क्रांती

महानुभाव   पंथ   आणि   सामाजिक   क्रांती महाराष्ट्राच्या भूमीत उदयास आलेल्या अनेक संप्रदायांपैकी महानुभाव पंथ हा एक महत्त्वाचा आणि वेगळा प्रवाह आहे. तेराव्या शतकात चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला हा पंथ केवळ एक धार्मिक संप्रदाय नसून, तत्कालीन समाजात क्रांती घडवणारा एक विचार होता. 'लीळाचरित्र' आणि महानुभाव पंथाचे अन्य साहित्य हे या क्रांतीचे बोलके पुरावे आहेत. या लेखात आपण महानुभाव पंथाने सामाजिक क्रांतीत कशाप्रकारे योगदान दिले, याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. १. महानुभाव पंथाचा उदय आणि पार्श्वभूमी: तेराव्या शतकात महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता आणि सामाजिक विषमतेने थैमान घातले होते. वर्णव्यवस्था, जातीभेद, अंधश्रद्धा आणि कर्मकांडांनी समाज पोखरला होता. अशा निराशाजनक परिस्थितीत चक्रधर स्वामींनी एका नव्या विचाराची मांडणी केली, जी समाजाला नवी दिशा देणारी होती. त्यांनी समता, बंधुता आणि मानवतेला प्राधान्य दिले. २. 'लीळाचरित्र' - सामाजिक क्रांतीचा आरसा: 'लीळाचरित्र' हा महानुभाव पंथाचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे, जो चक्रधर स्वामींच्या जीवनातील आणि शिकवणीतील अनेक पैलू उलगडतो. या...

नामस्मरणाची सवय- उतारवयातील एफ.डी.

Image
नामस्मरणाची सवय- उतारवयातील एफ.डी. आपण सुंदर सुंदर वस्तु खरेदी करता तेंव्हा लोक कौतुक करतात पण आपले बॅंक खाते रिकामे होत असते. तसेच, १) आपल्याला उत्तम नरदेह मिळतो २) प्रतिष्ठित घराण्यात जन्म होतो ३) निरोगी काया प्राप्त होते ४) अनुकूल भार्या मिळते ५) प्रेमळ आई वडील लाभतात ६) जिवाला जीव देणारे सहोदर मिळतात ७) प्रखर बुध्दीमत्ता वाट्याला येते ८) उच्च शिक्षण पूर्ण होते ९) शत्रूनाश होतो १०) गुणी मुले होतात ११) उत्तम अर्थाजन होते १२) दीर्घायुष्य लाभते १३) सत्संगाची प्राप्ती होते १४) विरोधाविना वाटचाल होते १५) उत्तम वास्तुसौख्य व वाहनसौख्य लाभते........... तेंव्हा लोक म्हणतात, "केवढा भाग्यवान माणूस आहे हा"! पण आपल्या आध्यात्मिक बॅंकेतून केवढे पुण्य खर्च होत असते! त्यात पुन्हा भर करायला नको का ? जर पुण्याचा खडखडाट झाला तर संकटे ओढवू लागतात मग तेच लोक म्हणतात, "याला कोणाची तरी दृष्ट लागली."  म्हणून शहाणी माणसे नित्य उपासना करून आपली पुण्यबॅंक नेहमी भरलेली ठेवतात. परमेश्वराने आपली सारी शक्ती नामात भरून ठेवली आहे. अत्यंत हितकारक असे नामस्मरण करणे याला अज्ञानी लोक ...

श्रीदत्तात्रेय प्रभुजीं के २४ गुरू (हिंदी)

Image
श्रीदत्तात्रेय प्रभुजीं के २४ गुरू एक बार राजा यदु ने देखा कि एक त्रिकालदर्शी तरुण अवधूत ब्राह्मण निर्भय विचर रहे हैं तो उन्होंने उनसे पूछा,‘‘आप कर्म तो करते ही नहीं, फिर आपको यह अत्यंत निपुण बुद्धि कहां से प्राप्त हुई, जिसका आश्रय लेकर आप परम विद्वान होने पर भी बालक के समान संसार में विचरते हैं? संसार के अधिकांश लोग काम और लोभ के दावानल से जल रहे हैं, परंतु आपको देखकर ऐसा मालूम होता है कि आप उससे मुक्त हैं। आप तक उसकी आंच भी नहीं पहुंच पाती। आप सदा-सर्वदा अपने स्वरूप में ही स्थित हैं। आपको अपनी आत्मा में ही ऐसे अनिर्वचनीय आनंद का अनुभव कैसे होता है?’’ ब्रह्मवेत्ता दत्तात्रेय जी ने कहा, ‘‘राजन! मैंने अपनी बुद्धि से गुरुओं का आश्रय लिया है, उनसे शिक्षा ग्रहण करके मैं इस जगत में मुक्तभाव से स्वच्छंद विचरता हूं। तुम उन गुरुओं के नाम और उनसे ग्रहण की हुई शिक्षा को सुनो।’’ 1. पृथ्वी : मैंने पृथ्वी के धैर्य और क्षमारूपी दो गुणों को ग्रहण किया है। धीर पुरुष को चाहिए कि वह कठिन से कठिन विपत्ति काल में भी अपनी धीरता और क्षमावृत्ति न छोड़े। 2. वायु : शरीर के अंदर रहने वाली प्राणवाय...

पविते पर्व - अर्थात एक पवित्र विधी...

Image
स्वामींच्या सन्निधाना पासून ते आज पावेतो पविते पर्वकाळ हा पवित्रविधी महानुभाव पंथात चालत आलेला आहे. पविते पर्वाच एक आगळ वेगळ वैशिष्ट्य आहे, पविते अर्पण करणे म्हणजे हा पवित्र विधी अर्थात आपल्या श्रेष्ठ व्यक्ती, गुरु जनांन प्रती आदर व्यक्त करणे होय. येणे करुन आपल्याही चित्ताची शुध्दता व मनाला पवित्रता प्राप्त होते. सर्व आश्रमा मधे हा सोहळा दिवाळी सना प्रमाणे मोठ्या हर्षोल्हासात संपन्न होत असतो. श्री गुरुजींची पालखी मधून काढलेली सवाद्य अशी भव्य शोभा यात्रा. श्री गुरुंना पूजन विधी साठी केलेले ते भद्रासन, पुजेची केलेली आरास. सर्व परिसर रोषणाई ने सजलेला. श्रीगुरुंच्या ठिकानी श्रध्देने व स्वकष्टाने बनविलेले वेगवेगळ्या प्रकारचे नक्षिकाम केलेले पवित्याचे नारळ. सर्व गुरुबंधु, संत-तपस्विनी,वासनिक वर्ग आपल्या मनामधे एक पवित्र भावना घेऊन श्रीगुरुंच्या भेटीला आलेले असतात. सर्व गुरुबंधु श्रीगुरुंना भेट व पविते अर्पण करण्यासाठी आलेले असल्यामूळे सर्वांची एकाच ठिकानी होणारी अपुर्व व प्रेमळ अश्या भेटीचा योग. सर्व कसं आनन्दमय वातावरण असत. म्हणून म्हटलं आहे ना " आनंदाचे डोही आनंद तरंग...

उपदेशी नामधारक साधकांचा आचारधर्म

Image
परमार्ग      परमार्ग हा ईश्वरीचा मार्ग आहे. धर्माची जोपासना व धर्मसंस्कार आश्रमामधुन केले जातात. आश्रमामध्ये देवाची आराधना,नामस्मरण, विधी अखंड चालु असतो. तेथील संतांचा ईश्वराला अभिमान असतो म्हणुन आपण आश्रमांमधे गेल्यानंतर तेथील साधुसंतांशी प्रेमाने वागुन आदर केला पाहीजे. आपण कोणाही संतांचा अपमान करू नये त्यांचे मन दुखवू नये. असे केल्याने घोरनर्क भोगावे लागतात. सर्व साधु संतांच्या सहवासात असावे त्यांचे तन मन धनाने भजन पुजन करावे. हे त्या मार्गातील हे या मार्गातील (कपड्यांवरून) असा भेदभाव करु नये, असे केल्याने देवाला थोर खंती येते म्हणुन याची काळजी घ्यावी.       ज्योतिष इतर शास्त्राचे नियम पाळू नये तसेच तंत्र मंत्रसुद्धा करू नये गंडेदोरे, खड्याचा अंगठ्या बांधू नये छु छा यांचा मागे लागु नये कारण आपण जे सुख दु:ख पाप जोडले असेल ते तर भोगावेच लागेल.       आपल्या कर्माने जे दु:ख प्राप्त झालेले आहे ते सर्व दुःख दुर करण्यासाठी परमेश्वराचेच स्मरण व प्रार्थना करावी.  आपले दुःख इतरांना सांगत फिरु नये ज्योतिषांना आपला हात दाखवु नये. आपल्या...

श्रीपंचकृष्ण अवतार परंपरा

जय श्रीकृष्ण      कृतयुगामध्ये सनक, सनकादिक, सनतकुमार व सनतनंदन हे ब्रह्मदेवाच्या वरामुळे जन्मलेले चार पुत्र. त्यांनी ब्रह्मदेवापासून सर्व शास्त्रांचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांनी ब्रह्मदेवाला प्रश्न केला, "हे तात, पुष्कळ ज्ञान तुम्ही आम्हाला सांगितले, परंतु त्यामध्ये जीवांच्या उद्धाराचे म्हणजेच जन्म-मरणाच्या फे-यांपासून मुक्त होऊन परमेश्वराचे सर्वश्रेष्ठ सुख प्राप्त करण्याचे मोक्षाचे ज्ञान सांगितले नाही. तरी ते आम्हाला सांगा." ब्रह्मदेवाला ते ज्ञान नसल्यामुळे तो चिंतातूर होऊन त्याने अंतरी परमेश्वराचा धावा केला "हे परमेश्वरा, माझी लाज राख." त्यावेळी परब्रह्म परमेश्वराने हंसावतार घेऊन सनक, सनकादिकांना ब्रह्मविद्येचे ( मोक्षमार्गाचे ) ज्ञान दिले.       कृतयुगापर्यंत ते ज्ञान काही प्रमाणात होते. नंतर काळाच्या ओघात त्या ज्ञान धर्माला ग्लानी येऊन मूळ तत्व विराम पावले. त्यामुळे अनेक ऋषी - मुनी अगदी तन्मयतेने देहाची पर्वा न करता तपश्चर्या करतांना व भक्तीमार्गाविषयी चर्चा करीत असता ऋषी ऋषींमध्ये मतांतरे होऊन अवांतर भक्तीमार्ग उदयाला आले. त्या भोवऱ्यात सामान...

जिवोध्दारक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन

Image
जिवोध्दारक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अष्टशताब्दी वर्ष दिनांक 08/09/2021 रोजी मध्यान काळी 12. वाजता सम्पन्न होत असलेल्या सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...      जेव्हा काळरात्र होऊन सर्वत्र काळोख दाटतो व या काळोखात सकळ प्राणिमात्र चाचपडायाला लागतात, तेव्हा त्या काळोखाचा अंत करण्यासाठी क्षीतीजावर सहस्त्रावधी प्रकाशकिरणांची उधळण करीत सुर्यबिंब उदयाला येते. त्याप्रमाणे आज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाला परमेश्वर भक्तीचा प्रकाश देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी बाराव्या शतकात महाराष्ट्रात परब्रम्ह परमेश्वर अवतार. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा उदय (अवतार) झाला.व महाराष्ट्रीय समाज  श्रीचक्रधर स्वामींच्या अमृतमय ज्ञानप्रकाशाने उजळून निघाला.      बाराव्या शतकात महाराष्ट्रातील वैदीक धर्म पुरोहीतांनी समाजात चातुर्वण्य व्यवस्थेचे स्तोम माजविले होते .जातीय बंधने कठोर करून तथाकथित शुद्रांना अस्पृश्यांना धर्माची दारे बंद करून गावाबाहेर हाकलून देण्यात आले होते. स्त्रियांना धर्मग्रंथ आध्ययनाचा, संन्यास घेण्याचा, धार्म...

परमर्गा ची म्हातारी, महदंबा

Image
जागतिक महिला दिन विशेष. महदाइसा ऊर्फ महदंबा ही महानुभाव पंथातील एक अग्रगण्य व्यक्ती होती. तिने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आणि शंकांमुळे "म्हातारी बहु चर्चक, म्हातारी जिज्ञासक" असा तिचा गौरव झालेला होता. चक्रधरांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानावरील तिची गाढ श्रद्धा पंथीयांना मार्गदर्शक वाटत असे. तिने रचलेले "धवळे" तिला आद्य मराठी कवयित्रीचा मान प्राप्त करून देतात. श्री चक्रधरांनी जाण्यापूर्वी महदाइसाला ’असंन्निधान धर्म’ सांगितला होता. ’असंन्निधानी तळमळ..... पोळलेल्या सुनेच्या परी, तयासि कव्हणे ठायी सुखासि नेये. अखंड जळतचि असे’ अशी विरहात जळणारी रुक्मिणी महदाइसेने आपल्या काव्यातून प्रकट केली . महदाइसेच्या काळात म्हणजे यादवकालात एकेश्वरी वादाचा पुरस्कार करणार्‍या पंथाचा म्हणजेच महानुभाव पंथाचा उगम झाला. या पंथाचे पंचकृष्ण म्हणजेच श्रीकृष्ण, श्री दत्तगुरू, श्री चक्रपाणी राऊळ, श्री गोविंद प्रभू व श्री चक्रधरस्वामी यांनी या संप्रदायाची धुरा वाहिली. श्री चक्रधरस्वामी यांच्या काळात महानुभाव पंथाचा खर्‍या अर्थाने प्रसार झाला. महदाइसा ही चक्रधरस्वामींची शिष्या. तत्कालीन समा...