Posts

अनमोल जीवन

Image
यह कहानी पुराने समय की है। एक दिन एक आदमी गुरु के पास गया और उनसे कहा, 'बताइए गुरुजी, जीवन का मूल्य क्या है?' गुरु ने उसे एक पत्थर दिया और कहा, 'जा और इस पत्थर का मूल्य पता करके आ, लेकिन ध्यान रखना पत्थर को बेचना नहीं है।' वह आदमी पत्थर को बाजार में एक संतरे वाले के पास लेकर गया और संतरे वाले को दिखाया और बोला, 'बता इसकी कीमत क्या है?'संतरे वाला चमकीले पत्थर को देखकर बोला, '12 संतरे ले जा और इसे मुझे दे जा।' वह आदमी संतरे वाले से बोला, 'गुरु ने कहा है, इसे बेचना नहीं है।'  और आगे वह एक सब्जी वाले के पास गया और उसे पत्थर दिखाया। सब्जी वाले ने उस चमकीले पत्थर को देखा और कहा, 'एक बोरी आलू ले जा और इस पत्थर को मेरे पास छोड़ जा।' उस आदमी ने कहा, 'मुझे इसे बेचना नहीं है, मेरे गुरु ने मना किया है. आगे एक सोना बेचने वाले सुनार के पास वह गया और उसे पत्थर दिखाया। सुनार उस चमकीले पत्थर को देखकर बोला, '50 लाख में बेच दे'। उसने मना कर दिया तो सुनार बोला, '2 करोड़ में दे दे या बता इसकी कीमत जो मांगेगा, वह दूंगा तुझे...।'...

एक आदर्श सुवर्णदान - दानविर कर्ण

कुरुक्षेत्रावर सुरु असलेल्या कौरव-पांडवांच्या युद्धाचा तो सतरावा दिवस.  वेळ जवळ जवळ सुर्यास्ताची.  कौरव आणि पांडव या दोन्ही पक्षांतील योद्धे सारे स्तब्ध उभे होते. समोर जमिनीवर रक्तात न्हाऊन निघालेला महावीर कर्ण मृत्युच्या शेवटच्या घटका मोजत होता. इथे कर्ण मृत्युच्या दारात आणि आसपास सभोवताली पडला होता मृत सैनिकांचा रक्तबंबाळ झालेल्या प्रेतांचा खच ईथे कर्णाचा शेवट पहात उभ्या योध्यांची मुग्ध शांतता आणि चहुकडे फक्त आकांत. त्या सैनिकांच्या आप्त स्वकीयांचा.  कर्ण आपल्या मावळत्या पित्याला शेवटचा निरोप देत असतानाच त्यांचे लक्ष वेधले गेले एका पित्याच्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे, एका दीर्घ आकांताकडे, एका करुणामयी विनवणीकडे. " अरे या कुरुक्षेत्रावर कोणी आहे का मला मदत करणारा " युद्धात मुलगा मारला गेलाय माझा.  त्याच्या अंतिम कार्यासाठीही द्रव्य नाही माझ्याकडे. कोणी आहे का दानवीर. ? ही मदतीसाठी मारलेली हाक दानवीर कर्णाने ऐकली आणि त्याने त्या याचकास लगेच जवळ बोलावले. त्याला इच्छा विचारली तेव्हा खरे तर त्या याचकास देण्यासाठी त्या क्षणी कर्णाकडे स्वता:हा कडे काहीच द्रव्य नव्हते. ...

क्रोध क्षमा से ही शांत होता है

शत्रुता में क्रोध के सबब नीति-अनीति का विवेक नहीं रहता और व्यक्ति की मानसिकता कैसे भी निकृष्ट कृत्य पर उतर आती है. इसी संदर्भ में महाभारतयुद्ध का एक मार्मिक प्रसंग- युद्ध के दौरान अश्वत्थामा ने क्रोधावेश में अनीति से द्रौपदी के पाँच युवा पुत्रों की रात के अंधेरे में हत्या कर डाली थी, जबकि वे अपनी शैय्या पर बेसुध गहरी नींद सो रहे थे. इस घटना ने तो लाज़मी तौरपर न सिर्फ़ पाँचों पांडव भाइयों की मानसिक दशा बिगाड़कर रख दी,माँ होने के कारण द्रौपदी को भी बेइंतिहा आंतरिक क्लेश पहुँचा. दुख के सैलाब का उसके आगे कोई पारावार न था. उसे स्वयं को संभालना मुश्क़िल हो गया. विक्षिप्तों जैसी उसके मन की अंतर्दशा बन गयी. टकटकी लगाये बस आगे की ओर घूरती जाये, लेकिन मुँह से एक बोल न फूटे. आँखें टपटप बही जा रही हैं और उनके खारे जल का बहाव किसी तरह कम होने को न आये. दुख के अतिरेक में देह की इंद्रियाँ तक साथ नहीं देतीं. शिथिल हो जाती हैं.  इसी बीच घोर प्रयत्न के बाद प्रतिशोध की अग्नि में जलते अश्वत्थामा को किसी तरह रस्सियों से बाँध पकड़कर द्रौपदी के सम्मुख ला प्रस्तुत किया गया कि वही स्वयं अपने अपराधी के लिय...

निष्काम प्रेम,अर्थात निश्काम भक्ती

Image
एक गाँव में एक बूढ़ी माई रहती थी । माई का आगे – पीछे कोई नहीं था इसलिए बूढ़ी माई बिचारी अकेली रहती थी । एक दिन उस गाँव में एक साधू आया । बूढ़ी माई ने साधू का बहुत ही प्रेम पूर्वक आदर सत्कार किया । जब साधू जाने लगा तो बूढ़ी माई ने कहा – “ महात्मा जी ! आप तो ईश्वर के परम भक्त है । कृपा करके मुझे ऐसा आशीर्वाद दीजिये जिससे मेरा अकेलापन दूर हो जाये । अकेले रह – रह करके उब चुकी हूँ ”   साधू ने मुस्कुराते हुए अपनी झोली में से बाल – गोपाल की एक मूर्ति निकाली और बुढ़िया को देते हुए कहा – “ माई ये लो आपका बालक है, इसका अपने बच्चे की तरह प्रेम पूर्वक लालन-पालन अर्थात परम पूर्वक भक्ती करती रहना। बुढ़िया माई बड़े लाड़-प्यार से ठाकुर जी का लालन-पालन, भक्ती करने लगी। एक दिन गाँव के कुछ शरारती बच्चों ने देखा कि माई मूर्ती को अपने बच्चे की तरह लाड़ कर रही है । नटखट बच्चो को माई से हंसी – मजाक करने की सूझी । उन्होंने माई से कहा – “अरी मैय्या सुन ! आज गाँव में जंगल से एक भेड़िया घुस आया है, जो छोटे बच्चो को उठाकर ले जाता है। और मारकर खा जाता है । तू अपने लाल का ख्याल रखना, कही भेड़िया इसे उठाक...

परमर्गा ची म्हातारी, महदंबा

Image
जागतिक महिला दिन विशेष. महदाइसा ऊर्फ महदंबा ही महानुभाव पंथातील एक अग्रगण्य व्यक्ती होती. तिने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आणि शंकांमुळे "म्हातारी बहु चर्चक, म्हातारी जिज्ञासक" असा तिचा गौरव झालेला होता. चक्रधरांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानावरील तिची गाढ श्रद्धा पंथीयांना मार्गदर्शक वाटत असे. तिने रचलेले "धवळे" तिला आद्य मराठी कवयित्रीचा मान प्राप्त करून देतात. श्री चक्रधरांनी जाण्यापूर्वी महदाइसाला ’असंन्निधान धर्म’ सांगितला होता. ’असंन्निधानी तळमळ..... पोळलेल्या सुनेच्या परी, तयासि कव्हणे ठायी सुखासि नेये. अखंड जळतचि असे’ अशी विरहात जळणारी रुक्मिणी महदाइसेने आपल्या काव्यातून प्रकट केली . महदाइसेच्या काळात म्हणजे यादवकालात एकेश्वरी वादाचा पुरस्कार करणार्‍या पंथाचा म्हणजेच महानुभाव पंथाचा उगम झाला. या पंथाचे पंचकृष्ण म्हणजेच श्रीकृष्ण, श्री दत्तगुरू, श्री चक्रपाणी राऊळ, श्री गोविंद प्रभू व श्री चक्रधरस्वामी यांनी या संप्रदायाची धुरा वाहिली. श्री चक्रधरस्वामी यांच्या काळात महानुभाव पंथाचा खर्‍या अर्थाने प्रसार झाला. महदाइसा ही चक्रधरस्वामींची शिष्या. तत्कालीन समा...

देण्याचे महत्व

Image
  एक व्यक्ती मागील दोन दिवसा पासुन वाळवंटात हरवला होता, त्याच्या जवळचे पाणी आणि जेवण संपले होते. आता त्याची परिस्तिथी अशी होती कि जर का त्याला पाणी मिळाले नाही तर त्याचे मरण निश्चित होते, याची जाणीव त्यालाही होती. आता तो हताश होऊन सभोवताली दूर दूर पर्यंत जेवढी नजर जाईल तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पहात होता. त्याची नजर जीव वाचवण्यासाठी पाणी शोधत होती. तेवढ्यात त्याची नजर काही अंतरावर असलेल्या एका झोपडयावर गेली, तसाच तो थबकला.त्याला वाटले हा भास तर नाही...? नाहीतर मग नक्की हा मृगजळ असेल. पण काही असो, तिकडे जाऊया, काही असेल तर मिळेल असा विचार करत पाय ओढत स्वतःचे थकलेले शरीर घेऊन तो निघाला. काही वेळातच त्याच्या लक्षात आले की तो भास नव्हता, झोपडी खरोखरच होती. पण ती झोपडी रिकामी होती,  त्या झोपडीत कोणीच नव्हते आणि झोपडीला बघितल्यावर असे वाटत होते कि बऱ्याच दिवसांपासून, कदाचित वर्षांपासून तिथे कुणीही आलेला नाही. आता हा पाणी मिळेल या आशेने तो आत शिरला. आणि समोरच दृष्य पाहून तो थबकलाच. माणूस मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी त्याची स्थिती झाली होती, तिथे बोरिंग ( एक हातपंप ) होता आणि त...

देव अनुभवावा लागतो

Image
काही गोष्टीच अशा असतात की, जाऊ म्हणता सुध्दा मनातून जाता जात नाहीत. ही पण अशीच गोष्ट. हे घडलंय एक प्रसिध्द शल्य विशारद डाॅ शैलेश मेहता यांच्या बाबतीत. "वर्ल्ड फेमस काॅर्डिऑलाॅजिस्ट, अहमदाबाद, राजकोट, बडोदा" इथे. सुसज्ज हॉस्पिटल्स, हाताखाली अनेक डॉक्टर्स, स्टाफ. केवळ अपाॅईंटमेंट साठी दोन दोन महिने आधी फोन करावा लागतो, असतात बडोद्याला. डाॅक्टर सांगताहेत आपल्या मित्राला - - मित्रा! २१ डिसेंबर रोजी एक कपल बडोद्याला माझ्या रूग्णालयात आले, बरोबर ६ वर्षाची एक छोटी मुलगी. केस पेपर तयार होताच माझ्या डाॅक्टरनी छोट्या मुलीला तपासलं. सर्व तपासण्या, चाचण्यांचे रिपोर्ट मी पाहताच मुलीच्या आई वडिलांना बोलावून त्यांना माझं मत सांगितले,  मुलीच्या हार्ट मध्ये प्रॉब्लेम आहे, ऑलरेडी आजार फार पुढच्या स्टेजला असल्याने तातडीने ऑपरेट करावं, अन्यथा जास्तीत जास्त ३ महिने. पण असल्या ऑपरेशनमध्येही survival rate is only 30 %. आई आणि बाबा दोघांचेही डोळे पाणावले. देवाला हात जोडून ती मला म्हणाली, डाॅक्टर आपण ऑपरेशन करा. मी मुलीला अ‍ॅडमिट करायला सांगून procedures पूर्ण करण्यास सांगितले. दुसरेच दिव...