Posts

देव अनुभवावा लागतो

Image
काही गोष्टीच अशा असतात की, जाऊ म्हणता सुध्दा मनातून जाता जात नाहीत. ही पण अशीच गोष्ट. हे घडलंय एक प्रसिध्द शल्य विशारद डाॅ शैलेश मेहता यांच्या बाबतीत. "वर्ल्ड फेमस काॅर्डिऑलाॅजिस्ट, अहमदाबाद, राजकोट, बडोदा" इथे. सुसज्ज हॉस्पिटल्स, हाताखाली अनेक डॉक्टर्स, स्टाफ. केवळ अपाॅईंटमेंट साठी दोन दोन महिने आधी फोन करावा लागतो, असतात बडोद्याला. डाॅक्टर सांगताहेत आपल्या मित्राला - - मित्रा! २१ डिसेंबर रोजी एक कपल बडोद्याला माझ्या रूग्णालयात आले, बरोबर ६ वर्षाची एक छोटी मुलगी. केस पेपर तयार होताच माझ्या डाॅक्टरनी छोट्या मुलीला तपासलं. सर्व तपासण्या, चाचण्यांचे रिपोर्ट मी पाहताच मुलीच्या आई वडिलांना बोलावून त्यांना माझं मत सांगितले,  मुलीच्या हार्ट मध्ये प्रॉब्लेम आहे, ऑलरेडी आजार फार पुढच्या स्टेजला असल्याने तातडीने ऑपरेट करावं, अन्यथा जास्तीत जास्त ३ महिने. पण असल्या ऑपरेशनमध्येही survival rate is only 30 %. आई आणि बाबा दोघांचेही डोळे पाणावले. देवाला हात जोडून ती मला म्हणाली, डाॅक्टर आपण ऑपरेशन करा. मी मुलीला अ‍ॅडमिट करायला सांगून procedures पूर्ण करण्यास सांगितले. दुसरेच दिव...

देवदूत की हंसी

मृत्यु के देवता ने अपने एक दूत को भेजा पृथ्वी पर। एक स्त्री मर गयी थी, उसकी आत्मा को लाना था। देवदूत आया, लेकिन चिंता में पड़ गया। क्योंकि तीन छोटी-छोटी लड़कियाँ जुड़वाँ – एक अभी भी उस मृत स्त्री के शव से लगी है। एक चीख रही है, पुकार रही है। एक रोते-रोते सो गयी है, उसके आँसू उसकी आँखों के पास सूख गए हैं – तीन छोटी जुड़वाँ बच्चियाँ और स्त्री मर गयी है, और कोई देखने वाला नहीं है। पति पहले मर चुका है। परिवार में और कोई भी नहीं है। इन तीन छोटी बच्चियों का क्या होगा? उस देवदूत को यह खयाल आ गया, तो वह खाली हाथ वापस लौट गया। उसने जाकर अपने प्रधान को कहा - मैं न ला सका, मुझे क्षमा करें, लेकिन आपको स्थिति का पता ही नहीं है। तीन जुड़वाँ बच्चियाँ हैं–छोटी-छोटी, दूध पीती। एक अभी भी मृत मां से लगी है, एक रोते-रोते सो गयी है, दूसरी अभी चीख-पुकार रही है। हृदय मेरा ला न सका। क्या यह नहीं हो सकता कि इस स्त्री को कुछ दिन और जीवन दे दिया जाएं? कम से कम लड़कियां थोड़ी बड़ी हो जाएं। और कोई देखने वाला नहीं है। मृत्यु के देवता ने कहा - तो तू फिर समझदार हो गया; उससे ज्यादा, जिसकी इच्छा से मृत्यु होती है, जिसकी इच्छा ...

विश्वास की परिभाषा

दंडवत प्रणाम  एक बेटी ने एक संत से आग्रह किया कि वो घर आकर उसके बीमार पिता से मिलें, प्रार्थना करें...। बेटी ने ये भी बताया कि उसके बुजुर्ग पिता पलंग से उठ भी नहीं सकते...!! जब संत घर आए तो पिता पलंग पर दो तकियों पर सिर रखकर लेटे हुए थे। एक खाली कुर्सी पलंग के साथ पड़ी थी। संत ने सोचा कि शायद मेरे आने की वजह से ये कुर्सी यहां पहले से ही रख दी गई है। संत... "मुझे लगता है कि आप मेरी ही उम्मीद कर रहे थे... !" पिता... नहीं, आप कौन हैं... ? संत ने अपना परिचय दिया। और फिर कहा... "मुझे ये खाली कुर्सी देखकर लगा कि आप को मेरे आने का आभास था।" पिता... ओह ये बात... । खाली कुर्सी। आप...! आपको अगर बुरा न लगे तो कृपया कमरे का दरवाज़ा बंद करेंगे... ! संत को ये सुनकर थोड़ी हैरत हुई, फिर भी दरवाज़ा बंद कर दिया... । पिता.."दरअसल इस खाली कुर्सी का राज़ मैंने किसी को नहीं बताया। अपनी बेटी को भी नहीं। पूरी ज़िंदगी, मैं ये जान नहीं सका कि प्रार्थना कैसे की जाती है। मंदिर जाता था, पुजारी जी के श्लोक सुनता।वो सिर के ऊपर से गुज़र जाते। कुछ पल्ले नहीं पड़ता था। मैंने फिर प्रार्थना की को...

श्रद्धा के फूल

एक बार किसी गांव में एक बडे संत महात्मा का अपने शिष्यो सहित आगमन हुआ। सब इस होड़ में लग गये कि क्या भेंट करें। इधर गाँव में एक गरीब मोची था। उसने देखा कि मेरे घर के बाहर के तालाब में बेमौसम का एक कमल खिला है। उसकी इच्छा हुई कि, आज नगर में महात्मा आए हैं, सब लोग तो उधर ही गए हैं, आज हमारा काम चलेगा नहीं, आज यह फूल बेचकर ही गुजारा कर लें। वह तालाब के अंदर कीचड़ में घुस गया। कमल के फूल को लेकर आया। केले के पत्ते का दोना बनाया..और उसके अंदर कमल का फूल रख दिया। पानी की कुछ बूंदें कमल पर पड़ी हुई हैं ..और वह बहुत सुंदर दिखाई दे रहा है। इतनी देर में एक सेठ पास आया और आते ही कहा-''क्यों फूल बेचने की इच्छा है ?'' आज हम आपको इसके दो चांदी के रूपए दे सकते हैं। अब उसने सोचा ...कि एक-दो आने का फूल! इस के दो रुपए दिए जा रहे हैं। वह आश्चर्य में पड़ गया। इतनी देर में नगर-सेठ आया । उसने कहा ''भई, फूल बहुत अच्छा है, यह फूल हमें दे दो'' हम इसके दस चांदी के सिक्के दे सकते हैं। मोची ने सोचा, इतना कीमती है यह फूल। नगर सेठ ने मोची को सोच मे पड़े देख कर कहा कि अगर पैसे कम हों, ...

श्री दत्तात्रेय प्रभूंचे चोवीस गुरू

Image
श्री दत्तात्रेय प्रभूंचे चोवीस गुरू 1) पृथ्वी गुण - सहनशीलता पृथ्वीप्रमाणे सहनशील आणी द्वंद्वसहिष्णू असावे.   २) वायु गुण - विरक्ती वारा थांबत नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तुला मोहित होऊन आपले व्यवहार थाबवू नये.   ३) आकाश गुण - अचलता आत्मा हा आकाशाप्रमाणे निर्विकार एक सर्वांशी समत्व राखणारा , नि:संग , अभेद , निर्मळ , निर्विवाद , अलिप्त आणि अचल आहे। ४) जल गुण - स्नेहभाव मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वा समवेत स्नेहभावाने वागावे. कोणाचाही पक्षपात करू नये.   ५) अग्नि गुण - पवित्रता मनुष्याने अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशीत व्हावे. ६) चन्द्रमा गुण - विकार बाधा न होणे ज्या प्रमाणे चंद्राच्या कलेत उणे - अधिकपणा असुन त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही. त्या प्रमाणे आत्म्यास देहासंबंधीचे विकार बाधक होत नाहीत.   ७) सुर्य गुण - निपक्षपातीपणा सुर्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तुचा संचय करून परिस्थिती लक्षात आणुन निपक्षपातीपणाने सर्व प्राण्यास त्यांचा लाभ द्यावा पण त्यांचा अभिमान बाळगु नये.   ८) कबुतर गुण - अलिप्तता जसा बहिरीससाणा कबुत्तराला परिवारासहित भक्षण करत...

श्रीमदभगवद्‌गीता

Image
जय श्रीकृष्ण  आज गीता जयंती आहे.त्यामुळे एक धर्मविचार आपल्या सर्वांना सांगत आहोत. आजच्या माणसाला विसर पडत चाललाय तो आपल्या संस्कारांचा. "श्रीमदभगवदगीता" आम्हां भारतीयांचा श्वास असलेला हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक धर्मग्रंथ आहे. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला निमित्य करुन संपुर्ण मानवजातीलाच जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे. आपण सर्वच भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवुन शपथ घेण्याची पध्दत आहे. प्रत्यक्षात हा ईश्वरीय तत्वज्ञानाचा अत्यंत पवित्र असा धार्मिक ग्रंथ आहे आणि त्यामुळे तो पवित्र आहे. जगाचा एकमेव धर्मग्रंथ म्हणुन आपल्या या धर्मग्रंथाची इतिहासात नोंद झालेली आहे. इतिहासातील अनेक शुरविरांनी यातील कथा ऐकुन भारतीयांना स्वातंत्र्य मिळवुन दिलेले आहे. अनेक महापुरुषांनी यावर अभ्यास केला आहे. "गीताई" हे आचार्य विनोबा भावे यांनी केलेले गीतेचे मराठीत ओवीबद्ध भाषांतर आहे. व लोकमान्य टिळकांनी सुध्दा तुरुंगामध्ये असताना यावर अभ्यास करुन "गीताग्रंथ" लिहीला आहे. त्याकाळी शत्रुंची आक्रमण अनेक संकट असायच...

सकारात्मक विचार - जादूची कांडी

तुम्हाला सांगतो, भगवंताने फुकट दिलेल्या गोष्टी अनमोल असतात. त्याने आपल्याला हे सुंदर जीवन दिले आहे ; अजून देवाकडून काय अपेक्षा करावी ? खरं तर रोज सकाळी उठल्याबरोबर देवाला धन्यवाद म्हणा ... हे सुंदर जीवन दिल्याबद्दल ! मी हे नित्यनेमाने गेल्या अनेक वर्षापासून करतो. आणि माझ्या सतत आनंदाचा उत्साहाचा आणि सकारात्मक विचारांचा झरा वाहू लागतो. सकारात्मक विचार हे शब्द थोडे गुळगुळीत झाल्याचे दिसतात हल्ली. पण एक सांगू ? त्याचा आत्मा हरवलेला नाही हे .. अंत:र्मनातून स्फुरलेले, रुजलेले सकारात्मक विचार हे एखाद्या जादूच्या कांडीसारखे काम करतात. रोज रात्री बिछान्यावर झोपायला गेल्यावर दिवसभरात घडलेल्या चांगल्या क्षणांचे स्मरण करा. त्या सर्वांचे आभार माना. ज्यांच्याशी तुमचा संवाद झाला, भेट झाली. आणि एखादी गोष्ट लागलीच असेल मनाला तर माफ करून टाका. बघा किती मोकळं वाटतं. मस्त झोप लागते आणि दुसऱ्या दिवसाची पहाट टवटवीत होते. माझी एक सवय आहे, चांगल्या-चांगल्या विचारांचा मी संग्रह करतो. ते अनेकांना वाचण्यासाठी पाठवतो. हे करण्यामागचा एकच उद्देश आहे “ सकारात्मक विचारांची पेरणी !” एक सकारात्मक विचार माणसाचे जीवन ...