Posts

देवपूजा, वंदन आणि त्याचे महत्त्व

।। श्रीचक्रधर स्वामी की जय ।। आपल्या महानुभाव पंथाची शिकवण ही केवळ एक धर्मपद्धती नसून, तो एक जीवनमार्ग आहे. परमेश्वराच्या स्मरणाने, त्याच्या लीळांच्या चिंतनाने आणि गुरुपरंपरेच्या आचरणाने आपले जीवन कसे उन्नत करावे, हेच आपल्या पंथाने आपल्याला शिकवले आहे. आज आपण देवपूजा, वंदन आणि आपल्या दैनंदिन आचरणातील त्याचे महत्त्व यावर चिंतन करणार आहोत. आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा आणि किमान येणाऱ्या नवीन पिढीला हा लेख नक्की फोरवॉर्ड करा.  देवपूजा: एक आध्यात्मिक प्रवास आणि जीवनाचा आधार आपल्या पंचकृष्ण अवतारांच्या संबंधणे पवित्र झालेले विशेष, स्थान, प्रसाद यांचे वंदन करणे आणि लिळांचे, मूर्तीचे स्मरण करणे, त्यांच्या लीलांचे चिंतन करणे आणि त्यांचे उपदेश आपल्या आचरणात आणणे, आपल्या महानुभाव पंथात  देवपूजा म्हणजे केवळ एक कर्मकांड नाही, तर ती एक गहन आध्यात्मिक अनुभूती आहे, जी साधकाला परमेश्वराशी जोडते आणि त्याच्या जीवनात अभूतपूर्व शांती व समाधान आणते. हा पंथ देवपूजेला केवळ बाह्य विधी म्हणून न पाहता, तिला आंतरिक शुद्धीकरणाचे आणि परमेश्वराच्या अस्तित्वाशी एकरूप होण्याचे एक...

महानुभाव पंथ आणि सामाजिक क्रांती

महानुभाव   पंथ   आणि   सामाजिक   क्रांती महाराष्ट्राच्या भूमीत उदयास आलेल्या अनेक संप्रदायांपैकी महानुभाव पंथ हा एक महत्त्वाचा आणि वेगळा प्रवाह आहे. तेराव्या शतकात चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला हा पंथ केवळ एक धार्मिक संप्रदाय नसून, तत्कालीन समाजात क्रांती घडवणारा एक विचार होता. 'लीळाचरित्र' आणि महानुभाव पंथाचे अन्य साहित्य हे या क्रांतीचे बोलके पुरावे आहेत. या लेखात आपण महानुभाव पंथाने सामाजिक क्रांतीत कशाप्रकारे योगदान दिले, याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. १. महानुभाव पंथाचा उदय आणि पार्श्वभूमी: तेराव्या शतकात महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता आणि सामाजिक विषमतेने थैमान घातले होते. वर्णव्यवस्था, जातीभेद, अंधश्रद्धा आणि कर्मकांडांनी समाज पोखरला होता. अशा निराशाजनक परिस्थितीत चक्रधर स्वामींनी एका नव्या विचाराची मांडणी केली, जी समाजाला नवी दिशा देणारी होती. त्यांनी समता, बंधुता आणि मानवतेला प्राधान्य दिले. २. 'लीळाचरित्र' - सामाजिक क्रांतीचा आरसा: 'लीळाचरित्र' हा महानुभाव पंथाचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे, जो चक्रधर स्वामींच्या जीवनातील आणि शिकवणीतील अनेक पैलू उलगडतो. या...

श्री क्षेत्र पाचांळेश्वर महास्थान

Image
जानोपाध्यांना स्वामी या तिर्थाचे महत्त्व सांगताना म्हणतात, "या स्थानाचे महत्त्व वेगळेच आहे . श्रीदत्तात्रय प्रभूचा नित्यसंबंध आहे. श्रीदत्तात्रेय प्रभू रोज दुपारी प्रत्यक्ष भोजन स्वीकारण्यासाठी येत असतात.  पूर्वी त्रेतायुगात कुसुमावती नगरीत देवश्रवा नावाचे ऋषी राहत होते. त्यांना आत्मऋषी नावाचा पुत्र होता. देवश्रव्याने अतिशय भावपूर्वक उपासना करून श्रीदत्तात्रेय प्रभूनां प्रसन्न केल्यामुळे ते त्याच्या घरी प्रगट झाले. देवश्रवा श्रीदत्तात्रेय प्रभूच्या भजनपूजनात मग्न असताना त्याचा शिष्य पाचांळराजा आपल्या गुरूच्या भेटीला आला असता त्याला तेथे श्रीदत्तात्रेय प्रभूंचे दर्शन झाले. देवश्रव्याने अतिशय भावपूर्वक उपासना करुन, विनवुन श्रीदत्तात्रेय प्रभूनां पंचाळेश्वरला आपल्या राजसदनी आणले. पाचांळराजाने श्रीदत्तात्रेय प्रभूनां राजसिहांसनी बसवून त्यांची षोडशोपचारे पूजा केली. आणि अनेक प्रकारची स्तुतीस्तवन करुन त्यानीं श्रीदत्तात्रेय प्रभूनां विनंती केली, "हे आर्तदानी भक्तवत्सला माझी सगळी चितां नष्ट करुन माझा पुनर्जन्म चुकवावा." "हे धर्मशील राजा, आम्हाला तुझ्या हातून काह...

अनन्य भक्ति और निष्काम कर्म

निष्काम कर्म मतलब जिसके पीछे कोई भी किसी भी प्रकार की कामना नहीं हेतु नहीं हो और श्री गीता में श्री अर्जुन देव जी को श्रीकृष्ण महाराज जी ने निष्काम कर्म करने के लिए कहा है निष्काम मतलब जिसके पीछे कोई भी किसी भी प्रकार का हेतु नहीं हो, अब महाराज ने कौन से कर्म करने के लिए कहा है.. श्री महाराज ने सबसे पहले आज्ञा की हे की सारे धर्म का त्याग करके सभी चीजों से मन को निकाल कर मेरा ध्यान कर सारे धर्म का त्याग करके मेरा स्मरण कर मेरा चिंतन कर मेरे को भज मेरे को पूज मेरी आज्ञा का पालन कर और किसी भी कोई भी किसी भी प्रकार की कामना न रखकर मेरी अनन्य भक्ती कर मनुष्य की आयुष 100 साल बताई गई है कलयुग में 100 साल में एक भी निष्काम क्रिया अगर घड जाती है तो भगवान उसके बदले में क्या कुछ नहीं देते इसकी हम कल्पना भी नहीं कर सकते महाराज ने कौन से कर्म करने के लिए बताया है बोला है वह बता रहा हूं श्री अर्जुन देव जी को ज्ञान कब दिया 900 साल सन्निधान में रहते हुए कभी ज्ञान नहीं सुनाया लेकिन लास्ट में युद्ध भूमि में जब श्री अर्जुन देव जी ने सब कुछ छोड़-छाड़ के भगवान की शरण ग्रहण की तब भगवान ने उनको ज्ञान का निरू...

महानुभाव पंथातील व्रतवैकल्ये व विधी

Image
      मुळात आपल्या पंथाला व्रतवैकल्ये या शब्दाचेही वावडे आहे. आणि इतर उपासना पंथामध्ये जसे व्रतवैकल्ये असतात तशी या पंथामध्ये नाहीत.  परंतु पंथ सुरळीत चालावा, उपासना अखंड असावी या करिता काही क्रिया श्रीचक्रधरांनी अनुयायांसाठी आचारावयास सांगितल्या त्याला 'विधि' असे म्हणतात. ज्या क्रिया आचारायलाच हव्या त्याला 'विधि' तर ज्याचे आचरण निषिद्ध आहे त्याला 'निषेध' असे म्हणतात. सामान्यपणे लीळाचरित्रात जसे सांगितले आहे तसे आचरण करणे अभिप्रेत आहे. जे त्याप्रमाणे वागतात त्यांना अनुसरला असे म्हणतात.         या पंथामध्ये जे संन्यस्त अनुयायी आहेत. त्यांच्यासाठी कडक विधि आहेत. हे विधी दोन प्रकारचे आहेत.  १) नित्य विधी  २) निमीत्त विधी         नित्य विधी खालीलप्रमाणे आहेत १] अटन २] विजन ३] भिक्षा ४] भोजन ५] स्मरण ६] प्रसादसेवा ७] निद्रा    'हे सात नित्य विधी एकांकी व बहुतांच्या सांगाती असताही करावे.' असे सांगितले आहे.  हे विधी नित्य नेमाने करावे असे सांगितले आहे.        या सात नित्य विधीं...

नामस्मरणाची सवय- उतारवयातील एफ.डी.

Image
नामस्मरणाची सवय- उतारवयातील एफ.डी. आपण सुंदर सुंदर वस्तु खरेदी करता तेंव्हा लोक कौतुक करतात पण आपले बॅंक खाते रिकामे होत असते. तसेच, १) आपल्याला उत्तम नरदेह मिळतो २) प्रतिष्ठित घराण्यात जन्म होतो ३) निरोगी काया प्राप्त होते ४) अनुकूल भार्या मिळते ५) प्रेमळ आई वडील लाभतात ६) जिवाला जीव देणारे सहोदर मिळतात ७) प्रखर बुध्दीमत्ता वाट्याला येते ८) उच्च शिक्षण पूर्ण होते ९) शत्रूनाश होतो १०) गुणी मुले होतात ११) उत्तम अर्थाजन होते १२) दीर्घायुष्य लाभते १३) सत्संगाची प्राप्ती होते १४) विरोधाविना वाटचाल होते १५) उत्तम वास्तुसौख्य व वाहनसौख्य लाभते........... तेंव्हा लोक म्हणतात, "केवढा भाग्यवान माणूस आहे हा"! पण आपल्या आध्यात्मिक बॅंकेतून केवढे पुण्य खर्च होत असते! त्यात पुन्हा भर करायला नको का ? जर पुण्याचा खडखडाट झाला तर संकटे ओढवू लागतात मग तेच लोक म्हणतात, "याला कोणाची तरी दृष्ट लागली."  म्हणून शहाणी माणसे नित्य उपासना करून आपली पुण्यबॅंक नेहमी भरलेली ठेवतात. परमेश्वराने आपली सारी शक्ती नामात भरून ठेवली आहे. अत्यंत हितकारक असे नामस्मरण करणे याला अज्ञानी लोक ...

श्रीदत्तात्रेय प्रभुजीं के २४ गुरू (हिंदी)

Image
श्रीदत्तात्रेय प्रभुजीं के २४ गुरू एक बार राजा यदु ने देखा कि एक त्रिकालदर्शी तरुण अवधूत ब्राह्मण निर्भय विचर रहे हैं तो उन्होंने उनसे पूछा,‘‘आप कर्म तो करते ही नहीं, फिर आपको यह अत्यंत निपुण बुद्धि कहां से प्राप्त हुई, जिसका आश्रय लेकर आप परम विद्वान होने पर भी बालक के समान संसार में विचरते हैं? संसार के अधिकांश लोग काम और लोभ के दावानल से जल रहे हैं, परंतु आपको देखकर ऐसा मालूम होता है कि आप उससे मुक्त हैं। आप तक उसकी आंच भी नहीं पहुंच पाती। आप सदा-सर्वदा अपने स्वरूप में ही स्थित हैं। आपको अपनी आत्मा में ही ऐसे अनिर्वचनीय आनंद का अनुभव कैसे होता है?’’ ब्रह्मवेत्ता दत्तात्रेय जी ने कहा, ‘‘राजन! मैंने अपनी बुद्धि से गुरुओं का आश्रय लिया है, उनसे शिक्षा ग्रहण करके मैं इस जगत में मुक्तभाव से स्वच्छंद विचरता हूं। तुम उन गुरुओं के नाम और उनसे ग्रहण की हुई शिक्षा को सुनो।’’ 1. पृथ्वी : मैंने पृथ्वी के धैर्य और क्षमारूपी दो गुणों को ग्रहण किया है। धीर पुरुष को चाहिए कि वह कठिन से कठिन विपत्ति काल में भी अपनी धीरता और क्षमावृत्ति न छोड़े। 2. वायु : शरीर के अंदर रहने वाली प्राणवाय...