Posts

देवाची प्राप्ती कोणाला होते

 एक राजा होता, सद्भक्त होता,त्याला देव प्रसन्न झालें, देव म्हणालें, राजा तुला जे हवे ते माग. राजा प्रजेच्या हिताचा विचार करायचा, त्यांच्या सुखी जीवनाचा विचार करायचा म्हणाला देवा जसे आपण मला दर्शन दिले तसे राज्यातील प्रत्येकाला दर्शन ध्या म्हणजे सारे सुखी होतील. देव म्हणाले राजा हे असंभव आहे प्रत्येकालाच देव हवा आहे असे नसते, पण राजा प्रजेचे हित पाहणारा होता त्याने हट्टच केला, देव म्हणाला ठीक आहे समोरच्या डोंगरावर सर्वांना घेऊन ये मी दर्शन देईन . राजाला खूप आनंद झाला, दुसऱ्या दिवशी साऱ्या प्रजेला घेऊन डोंगराकडे निघाला. चालता चालता लोकांना एके ठिकाणी तांब्याची नाणी दिसली काही लोक ती जमवू लागली, राजा म्हणाला अरे यापेक्षा महत्वाचे आपणाला भेटणार आहे चला माझ्याबरोबर पुढे चला पण त्यानी राजाचे ऐकले नाही, राजा इतरांना घेऊन पुढे निघाला  तर पुढे चांदीची भरपूर नाणी  दिसली आणि काही लोक तिकडेच धावले त्यांनी असा विचार केला पहिले चांदीची नाणी घेऊ मग देवाला भेटू देव कुठं जातोय? राजा म्हणाला त्या चांदीच्या नाण्यासाठी नशिबाला लाथ मारू नका पण कोणच ऐकायच्या मनस्थिती नव्हते प्रत्येक जण नाणी ज...

श्रीपंचकृष्ण अवतार परंपरा

जय श्रीकृष्ण      कृतयुगामध्ये सनक, सनकादिक, सनतकुमार व सनतनंदन हे ब्रह्मदेवाच्या वरामुळे जन्मलेले चार पुत्र. त्यांनी ब्रह्मदेवापासून सर्व शास्त्रांचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांनी ब्रह्मदेवाला प्रश्न केला, "हे तात, पुष्कळ ज्ञान तुम्ही आम्हाला सांगितले, परंतु त्यामध्ये जीवांच्या उद्धाराचे म्हणजेच जन्म-मरणाच्या फे-यांपासून मुक्त होऊन परमेश्वराचे सर्वश्रेष्ठ सुख प्राप्त करण्याचे मोक्षाचे ज्ञान सांगितले नाही. तरी ते आम्हाला सांगा." ब्रह्मदेवाला ते ज्ञान नसल्यामुळे तो चिंतातूर होऊन त्याने अंतरी परमेश्वराचा धावा केला "हे परमेश्वरा, माझी लाज राख." त्यावेळी परब्रह्म परमेश्वराने हंसावतार घेऊन सनक, सनकादिकांना ब्रह्मविद्येचे ( मोक्षमार्गाचे ) ज्ञान दिले.       कृतयुगापर्यंत ते ज्ञान काही प्रमाणात होते. नंतर काळाच्या ओघात त्या ज्ञान धर्माला ग्लानी येऊन मूळ तत्व विराम पावले. त्यामुळे अनेक ऋषी - मुनी अगदी तन्मयतेने देहाची पर्वा न करता तपश्चर्या करतांना व भक्तीमार्गाविषयी चर्चा करीत असता ऋषी ऋषींमध्ये मतांतरे होऊन अवांतर भक्तीमार्ग उदयाला आले. त्या भोवऱ्यात सामान...

जिवोध्दारक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन

Image
जिवोध्दारक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अष्टशताब्दी वर्ष दिनांक 08/09/2021 रोजी मध्यान काळी 12. वाजता सम्पन्न होत असलेल्या सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...      जेव्हा काळरात्र होऊन सर्वत्र काळोख दाटतो व या काळोखात सकळ प्राणिमात्र चाचपडायाला लागतात, तेव्हा त्या काळोखाचा अंत करण्यासाठी क्षीतीजावर सहस्त्रावधी प्रकाशकिरणांची उधळण करीत सुर्यबिंब उदयाला येते. त्याप्रमाणे आज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाला परमेश्वर भक्तीचा प्रकाश देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी बाराव्या शतकात महाराष्ट्रात परब्रम्ह परमेश्वर अवतार. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा उदय (अवतार) झाला.व महाराष्ट्रीय समाज  श्रीचक्रधर स्वामींच्या अमृतमय ज्ञानप्रकाशाने उजळून निघाला.      बाराव्या शतकात महाराष्ट्रातील वैदीक धर्म पुरोहीतांनी समाजात चातुर्वण्य व्यवस्थेचे स्तोम माजविले होते .जातीय बंधने कठोर करून तथाकथित शुद्रांना अस्पृश्यांना धर्माची दारे बंद करून गावाबाहेर हाकलून देण्यात आले होते. स्त्रियांना धर्मग्रंथ आध्ययनाचा, संन्यास घेण्याचा, धार्म...

पविते पर्व

Image
दि.21 व 22/08/ 2021 ला पविते पर्व...अर्थात गुरु पूजन सोहळा... गोविंद... गोविंद... पविते म्हणजे पवित्र ( पवित्र धागा, जाणवे ) आणि पर्व म्हणजे सण, उत्सव.... श्रावण महिन्यातील पवित्र अशा सणाच्या सर्व अच्युत गोत्रिय परिवाराला हार्दिक शुभेच्छा  पवीते वाहताना नारळ दोरा सुपारी या वस्तु प्रामुख्याने लागतात. तर चला मग प्रत्येकाचे महत्त्व समजून घेऊ या. ⚡मग नारळ हे जीव स्वरूपाचे प्रतीेक आहे ⚡दोरा हा जीवाच्या कर्म माळीकेचे प्रतीक आहे. ⚡सुपारी ही मनोधर्म,जीवर्धाचे प्रतीक आहे. परमेश्र्वराला आपले सर्वस्वच समर्पण करणे हा पविते वाहण्याचा भाव आहे. गोविंद हा शब्द मुख्यत्वे बोलल्या जातो तर गोविंद शब्दाचा अर्थ आहे, प्राप्त करून देणारा, म्हणजे पूथ्वीवर, ईंद्रियावर विजय प्राप्त करून देनारा भवसागरातुन मुक्त करनारा हे कधी होनार ज्या वेळेस आपण आपले सर्वस्व जीवनच परमेश्र्वराला समर्पित करू तेव्हा. पवित्याला प्रमुख्याने कोणता रंगाचा धागा बांधावा व का? पवीत्याला पांढरा रंगाचा धागा बांधावा कारण जीव स्वरूप हे स्पटीकासारखे पांढरे आहे व दोरा हा जीवाच्या कर्म मालीकेचे प्रतिक आहे,म्हनुन पांढरा धागा बां...

सन्त और बिल्ली

Image
एक संत जी ने एक बिल्ली पाल रखी थी। और वो भी इतनी समझदार थी, कि जब शाम के समय संत जी सतसंग करते, तो रात्रि के अन्धकार को दूर करने के लिए एक चिराग़ जलाकर उस बिल्ली के माथे पर चिराग़ रख देते थे।  यह दृश्य देखकर सतसंगीजनों को बड़ा आश्चर्य होता परन्तु वे कहते कुछ नहीं।एक दिन एक सतसंगी ने बिल्ली की हकीकत का पता लगाने की एक बेहतरीन युक्ति खोजी। वह सतसंगी कहीं से एक चूहा पकड़ लाया और उसे चादर में छुपाकर, चादर ओढ़कर सतसंग में गया। प्रतिदिन की तरह ही बिल्ली के माथे पर चिराग़ रख दिया गया और सतसंग शुरू कर दिया गया । कुछ ही समय पश्चात उस सतसंगी ने चुपके से वह चूहा बिल्ली के सामने छोड़ दिया । जैसे ही बिल्ली ने चूहे को देखा वो सब कुछ भूलकर चूहे पर झपट पड़ी और चिराग़ को नीचे गिरा दिया जिससे अंधेरा हो गया। आइए हम सब इस कहानी के आशय को समझने का प्रयास करते हैं। शायद हमसब भी उस बिल्ली की ही तरह है । जब तक सतसंग करते हैं या ज्ञान की बातें करते हैं या कोई इच्छित वस्तु हमारे सामने नहीं होती है, तब तक हम सब उस बिल्ली की तरह ही शान्त बने रहते हैं।जैसे ही हमारे सामने कोई इच्छित पदार्थ सामने आत...

कर्म और आशिर्वाद का फल

Image
इन्सान जैसा कर्म करता है, कुदरत या परमात्मा उसे वैसा ही उसे लौटा देता है एक बार द्रोपदी सुबह तड़के स्नान करने यमुना घाट पर गयी भोर का समय था। तभी उसका ध्यान सहज ही एक साधु की ओर गया जिसके शरीर पर मात्र एक लँगोटी थी। साधु स्नान के पश्चात अपनी दुसरी लँगोटी लेने गया तो वो लँगोटी अचानक हवा के झोंके से उड़ पानी में चली गयी ओर बह गयी। सँयोगवश साधु ने जो लँगोटी पहनी वो भी फटी हुई थी। साधु सोच मे पड़ गया कि अब वह अपनी लाज कैसे बचाए। थोड़ी देर में सुर्योदय हो जाएगा और घाट पर भीड बढ़ जाएगी। साधु तेजी से पानी के बाहर आया और झाड़ी में छिप गया। द्रोपदी यह सारा दृश्य देख अपनी साडी जो पहन रखी थी, उसमे आधी फाड़ कर उस साधु के पास गयी ओर उसे आधी साड़ी देते हुए बोली- तात मैं आपकी परेशानी समझ गयी। इस वस्त्र से अपनी लाज ढँक लीजिए। साधु ने सकुचाते हुए साड़ी का टुकड़ा ले लिया और आशीष दिया। जिस तरह आज तुमने मेरी लाज बचायी उसी तरह एक दिन भगवान तुम्हारी लाज बचाएंगे। और जब भरी सभा मे चीरहरण के समय द्रोपदी की करुण पुकार नारद ने भगवान तक पहुंचायी तो भगवान ने कहा- " कर्मों के बदले मेरी कृपा बरसती है...

अक्षयतृतीयेला लाहामाइसाच्या क्रियेचा स्विकार

अक्षयतृतीयेला लाहामाइसाच्या क्रियेचा स्विकार अक्षयतृतीयेच्या दिवशी लखुबाईसांनी स्वामींना विनंती केली ," जी,जी,मी सर्वज्ञांच्या ठिकाणी अक्षयतृतीया करीन . स्वामींनी लखुबाईसांची विनंती स्विकारली . लखुबाईसांनी उपहार केला. सर्वज्ञांना तेल,उटणे लावून आंघोळ घातली.पूजावसर केला, ताट तयार केले,स्वामींचे जेवण झाले गुळुळा केला, पानांचा विडा दिला. सर्वज्ञांना घागरीत काही वेगवेगळे पदार्थ भरुन दिले ते पाहून लाहामाईसा दु:ख करु लागल्या 'ही लखुबाइसा दैवाभाग्याची . हिने सर्वज्ञानच्या ठाइ अक्षयतृतीया केली. मी दुर्दैवी माझ्या जवळ काहीच नाही, असे म्हणून दु:ख करु लागली. तेव्हा सर्वज्ञांनी लाहामाईसाला विचारले बाई, यांनी आमच्या ठायी अक्षयतृतीया केली . तुम्ही का करत नाही?  लाहामाईसा स्वामींना म्हणतात ,जी,जी,मजजवळ तर काहीच नाही? मग सर्वज्ञांनी सांगितले ," ही घागर घेऊन जा आतबाहेर धुवा.खोल पाण्यात बुडवून भरा व आम्हाला द्या. "मग आम्ही तुमची अक्षयतृतीया संपूर्ण चरितार्थ करु, "लाहामाइसा पटकन हो जी म्हणून घागर घेऊन गंगेला गेल्या आत बाहेर घासून स्वच्छ धुवून खोल पाण्यात बुडवून भरुन आणली व सर्वज्ञ...